शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

अवघे दोन हजार पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: November 17, 2015 23:18 IST

बारावी : नाशिक विभागाचा निकाल २० टक्के

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेसाठी एकूण दहा हजार १३६ पुनर्परीक्षार्थी नाशिक विभागातून बसले होते. त्यापैकी अवघे दोन हजार १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यामुळे विभागाचा निकाल केवळ १९.२० टक्के इतका लागला. तर नाशिक शहराचा १६.३० टक्के इतका निकाल लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.नाशिक विभागीय मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी दहा हजार ३४४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता; मात्र दहा हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. त्यापैकी केवळ दोन हजार १७ विद्यार्थी विभागातून उत्तीर्ण होऊ शकले. परिणामी राज्यात नाशिकचे स्थान सर्वांत खाली घसरले आहे. एकूणच पुनर्परीक्षार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाशिक विभागात गटांगळ्या खाल्ल्याने निकालावर परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून पाच हजार ७४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. धुळे येथून दोन हजार ७८४ पैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने केवळ १९.६९ टक्के निकाल लागला. तसेच नंदुरबारमधून केवळ ९०० पुनर्परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली व त्यापैकी ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने नाशिक विभागात सर्वाधिक ३५.५६ टक्के इतका नंदुरबारचा निकाल लागला. निकालाचा घसरता आलेखबारावीच्या आॅक्टोबर परीक्षेची विभागाची टक्केवारी गेल्या दोन वर्षांपासून घसरत आहे. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींचे गटांगळ्या खाणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. २०१३ साली बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेचा निकाल २५.१२, तर २०१४ साली २४.३६ टक्के इतका लागला होता.