शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

२१ हजार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज

By admin | Updated: June 10, 2017 01:26 IST

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, आतापर्यंत शहरातील २२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली असून, त्यापैकी २१ हजार २०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत, तर १२ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची पडताळणी करून प्रवेशप्रक्रियेचा भाग एक पूर्ण के ला आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच आॅनलाइन प्रवेशासाठी भाग एक अंतर्गत प्राथमिक नोंदणी प्रक्रि या सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर होईपर्यंत शाळा विभागनिहाय मार्गदर्शन केंद्रातून नोंदणी करता येणार आहे. आॅॅनलाइन अर्ज न करणाऱ्यांना प्रवेशप्रक्रि येत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विहित मुदतीत आॅनलाइन अर्ज करून मुख्याध्यापकांची मान्यता घेत प्रवेश अर्जाची प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फेकरण्यात आले आहे. दहावीच्या निकालानंतर भाग दोन अंतर्गत पुढील चार फेऱ्यांद्वारे प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. तसेच, सीबीएसई आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी शहराबाहेरील विद्यार्थ्यांसाठी शहरात विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आले आहे, तर सीबीएसीच्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना त्यांचे गुणोत्तर प्रमाण ठरविण्यासाठी सिम्बॉयसीस स्कूलमध्ये केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.