शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:53 IST

ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.

ठळक मुद्देचिंता : भांडवल नसल्याने बळीराजा हवालदील

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.खरिपाची तयारी करतांना शेतकऱ्यांना सद्या आर्थिक अडचण पाहता शेतकऱ्यांकडे सद्या विक्र ीसाठी चाळीत साठवलेला कांदा हे एकमेव साधन आहे. त्यात दोन पैसे जास्त भेटले तर खरीप हंगाम साठी भांडवल उपलब्ध होईल.मात्र शेतकºयांनी बाजारात विक्र ीसाठी नेलेला कांदा अगदीच कमी भावात विकावा लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.सद्या शेतकºयांना बँकांनीही कर्ज देण्यास हात आखडता घेतला आहे.जिल्हा बँकेची परिस्थिती, सहकारी संस्था यांची परिस्थिती बिकट आहे तर राष्ट्रीय कृत बँक शेती कर्ज देण्यास नकार देतात. तेव्हा शेतकºयांना आर्थिक भांडवलाची आवश्यकता पाहता सद्या तरी कांदा हे हमी पीक आहे. मात्र हेच हातचे साधन मातीमोल भावाने विकून हाती येणाºया पैशात शेतात बी बियाणे,खते, व अन्य व्यवस्था कशी करावी या विवचनेत शेतकरी सापडला आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून कांद्याला चांगला भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यातच एवढी महागडी औषधे, बियाणे, खते, डिझेलचे वाढते भाव पेरणी करून ही पावसाने परिसरात घेतलेली विश्रांती पाहता पीक व उत्पन्न हाती कसे येईल या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कोरोनाचा फटका गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच कांद्याचीही मागणी घटली तसेच बाजारभावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतीत आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा