शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामूळे कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:44 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत

ठळक मुद्देराजापूर येथे मागील वषीॅ दूष्काळी परिस्थिती ही भयानक होती.पण यावषीॅ काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकºयान्ाां उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. निसर्गाने अपेक्षाभंग केला आहे. कांदा पिक सध्या कांद्याला चार ते पाच हजार रु पये दर असल्याने शेतकरी कांदा पिंक हा

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत.आतापर्यंत कांद्याला रोप टाकण्यापासून ते लागवडपर्यंत एक एकरासाठी तीस हजार रु पये खर्च झालेला आहे.त्यात आता ढगाळ हवामान बदला मळे पून्हा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागे टाकलेली रोपे संपूर्ण खराब झाल्याने कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.आतापर्यंत शेतकºयांनी टाकलेल्या कांद्याच्या रोपात जेथे एक पायलीच्या रोपात दीड ते दोन एकर लागवड होती.पण त्याच रोपांची लागवड फक्त दहा गूठे अशी होत आहे. विकत आणून टाकलेले उळे खराब होऊन गेल्याने कांदा लागवड क्षेञात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कांदा लागवडीसाठी रोपाचा तूटवडा झाला आहे . शेतकरी आता रब्बीच्या पिकाच्या गव्हू, हरभरा , पेरण्या करीत आहे. (१९राजापूर१).(१९राजापूर २).