शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ढगाळ वातावरणामूळे कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:44 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत

ठळक मुद्देराजापूर येथे मागील वषीॅ दूष्काळी परिस्थिती ही भयानक होती.पण यावषीॅ काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकºयान्ाां उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. निसर्गाने अपेक्षाभंग केला आहे. कांदा पिक सध्या कांद्याला चार ते पाच हजार रु पये दर असल्याने शेतकरी कांदा पिंक हा

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत.आतापर्यंत कांद्याला रोप टाकण्यापासून ते लागवडपर्यंत एक एकरासाठी तीस हजार रु पये खर्च झालेला आहे.त्यात आता ढगाळ हवामान बदला मळे पून्हा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागे टाकलेली रोपे संपूर्ण खराब झाल्याने कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.आतापर्यंत शेतकºयांनी टाकलेल्या कांद्याच्या रोपात जेथे एक पायलीच्या रोपात दीड ते दोन एकर लागवड होती.पण त्याच रोपांची लागवड फक्त दहा गूठे अशी होत आहे. विकत आणून टाकलेले उळे खराब होऊन गेल्याने कांदा लागवड क्षेञात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कांदा लागवडीसाठी रोपाचा तूटवडा झाला आहे . शेतकरी आता रब्बीच्या पिकाच्या गव्हू, हरभरा , पेरण्या करीत आहे. (१९राजापूर१).(१९राजापूर २).