शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ढगाळ वातावरणामूळे कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:44 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत

ठळक मुद्देराजापूर येथे मागील वषीॅ दूष्काळी परिस्थिती ही भयानक होती.पण यावषीॅ काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकºयान्ाां उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. निसर्गाने अपेक्षाभंग केला आहे. कांदा पिक सध्या कांद्याला चार ते पाच हजार रु पये दर असल्याने शेतकरी कांदा पिंक हा

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत आणून कांदा पिंक वाचिवण्यासाठीप्रयत्न करावे लागत आहेत.आतापर्यंत कांद्याला रोप टाकण्यापासून ते लागवडपर्यंत एक एकरासाठी तीस हजार रु पये खर्च झालेला आहे.त्यात आता ढगाळ हवामान बदला मळे पून्हा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागे टाकलेली रोपे संपूर्ण खराब झाल्याने कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.आतापर्यंत शेतकºयांनी टाकलेल्या कांद्याच्या रोपात जेथे एक पायलीच्या रोपात दीड ते दोन एकर लागवड होती.पण त्याच रोपांची लागवड फक्त दहा गूठे अशी होत आहे. विकत आणून टाकलेले उळे खराब होऊन गेल्याने कांदा लागवड क्षेञात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कांदा लागवडीसाठी रोपाचा तूटवडा झाला आहे . शेतकरी आता रब्बीच्या पिकाच्या गव्हू, हरभरा , पेरण्या करीत आहे. (१९राजापूर१).(१९राजापूर २).