शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कांदाचाळ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:52 IST

खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देशेतकºयाला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतो

खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यातील कसमादे भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. यात शेतकºयाला हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते. उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेस बºयाचदा कांद्याचे भाव कोसळतात, तेव्हा शेतकºयाला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतो. अशा वेळेस शेतकºयाला उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही. किंवा ज्या वेळेस उन्हाळी कांद्याला चढता भाव मिळतो. त्या वेळेस शेतकºयाकडे कांदा नसतो. तेव्हा शेतकºयाला फायदा होत नाही. उधारीने कांदा चाळी उभारण्यात आल्या तरी अनुदानास पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हाआता हात उसनवार किंवा व्यापाºयाकडून उधारी कसे परत कारावे याची चिंता शेतकºयाला पडली आहे.