शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:13 IST

येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.

येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.15 मार्चनंतर कांदा भावात सुधारणा अपेक्षति आहे.बुधवारी येवला कांदा बाजार आवारात 1550 ते 1750 रु पये प्रति क्विंटल भावाने कांदा विकला गेला. साधारण गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 ते 150रु पये प्रति क्विंटल दराने भावात वाढ झाली. त्यामुळे अधिसूचना निघाल्यानंतर निर्यात बंदी उठेल आणि आणखी भाव वाढ वाढतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकर्यांना असल्याने कांदा आवक घटली आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशिया, सिंगापूर, बांगलादेश यासह आखाती देशात कांद्याला मोठी मागणी आहे.शिवाय देशात उन्हाळ कांदा देखील मोठ्या प्रमाणावर निघायला सुरु वात झाली आहे. साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा मार्केटला आणण्याशिवाय पर्याय नाही. 15 मार्चनंतर भाव वाढ झाली, की आवक वाढेल आणि त्यानंतर मार्च अखेर व्यवहार बंद असल्याने व्यापारी देखील खरेदी बंद ठेवतील. त्यानंतर अचानक आवक वाढून भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बाजार भाव किमान 1700 ते 2000 रु पये प्रति क्विंटल टाकावेत अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.

 

टॅग्स :onionकांदा