शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:13 IST

येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.

येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत.15 मार्चनंतर कांदा भावात सुधारणा अपेक्षति आहे.बुधवारी येवला कांदा बाजार आवारात 1550 ते 1750 रु पये प्रति क्विंटल भावाने कांदा विकला गेला. साधारण गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 ते 150रु पये प्रति क्विंटल दराने भावात वाढ झाली. त्यामुळे अधिसूचना निघाल्यानंतर निर्यात बंदी उठेल आणि आणखी भाव वाढ वाढतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकर्यांना असल्याने कांदा आवक घटली आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशिया, सिंगापूर, बांगलादेश यासह आखाती देशात कांद्याला मोठी मागणी आहे.शिवाय देशात उन्हाळ कांदा देखील मोठ्या प्रमाणावर निघायला सुरु वात झाली आहे. साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा मार्केटला आणण्याशिवाय पर्याय नाही. 15 मार्चनंतर भाव वाढ झाली, की आवक वाढेल आणि त्यानंतर मार्च अखेर व्यवहार बंद असल्याने व्यापारी देखील खरेदी बंद ठेवतील. त्यानंतर अचानक आवक वाढून भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बाजार भाव किमान 1700 ते 2000 रु पये प्रति क्विंटल टाकावेत अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.

 

टॅग्स :onionकांदा