शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

टमाटा दीड रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:58 IST

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.दिंडोरी तालुक्यात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली असून निर्यातक्षम टमाटा चार रु पया ते सहा रूपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल व गारशेल (कवडी फुटलेला ) टमाटा प्रती किलो दिड ते दोन रु पये व प्रति कॅरेट तिस ते ऐंशी रु पये एवढा भाव मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .दिंडोरी तालुक्यात टमाटापिकाची लागवड पांडव पंचमीला पिकाची मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी टमाटा लागवडीच्या वेळीच परतीच्या पावसामुळे रोपे खराब झाली. त्यानंतर बळीराजाने एक रु पये तिस पैसे प्रमाणे एका टमाटा रोपाच्या काडीला मोजून टमाटा लागवड केली . लागवड केलेला टमाटा सतत कोसळणाºया पावसामुळे खराब झाला. काही भागातील टमाटा वाचविण्यासाठी बळीराजाला अतोनात मेहनत करावी लागली . पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी , धुरळणी करून एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला .टमाटा मार्केटला गेल्यानंतर आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात प्रति कॅरेट (विस किलो ) सातशे ते आठशे रु पये बाजार मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रूपयांपर्यंत टमाटा व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया , सम्राट या सारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. परंतु डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टमाट्याला दिड ते दोन रु पये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक