शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:35 IST

सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.

ठळक मुद्देगिरीश बापट : पुरवठा खात्याच्या प्रश्नावर अधिकारी, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक

नाशिक : सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची संयुक्तबैठक पुरवठा खात्याच्या प्रश्नावर घेण्यात आली त्यावेळी ते पुढे म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सर्वसामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. राज्यात भेसळमुक्त अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. बंदी असलेल्या औषधांसंदर्भातदेखील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसात सामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थांचा वापर करता यावा यासाठी छोट्या विक्रेत्यांना तसेच कामगारांना स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. अवैध मार्गाने विक्री होणाºया गुटखा व मादक पदार्थांवर प्रतिबंध आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महसूल व पोलीस विभागाने समन्वीतरीत्या प्रयत्न करावे, असे निर्देशही बापट यांनी दिले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, आसिफ शेख, डॉ. राहुल अहेर, जयवंत जाधव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यू काळे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारgirish bapatगिरीष बापट