शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ओझर टाऊनशिप वसाहतीत जाणाऱ्यांचीअडवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:47 IST

ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देस्टेट बँक अन‌् पोलिस स्टेशनला जाण्यासाठी नागरिकांना रोखले

ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी वेगळा मार्ग करून द्यावा अशी मागणी वाढत आहे. आधिच दिपक शिरसाठच्या प्रकरणामुळे सुरक्षेच्या दृस्टीने मरिमाता गेट महामार्गावरील गावाकडील व कोकणगांवच्या बाजूचे गेट बंद आहेत. त्यामुळे सुकेणे दिक्षीकडे जाणाऱ्या दहा गावांचा वाहनधारकांसह शेतीमाल वाहून बाजारात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आता नागरिकांची कोंडी झाली आहे.ओझरटाऊनशीप मधील कोरोना रुग्णांचा आकडा सद्या वाढत आहे. याच गोष्टींवर आळा घालण्यासाठी सदर पद्धतीचे अवलंबन करत आहे. तसेच ज्यांच्याकडे काही ठोस कारण आहे आणि संबंधित कामाशी गरजेचे कागदपत्रे आहेत, अशा नागरिकांना आम्हीं आत मध्ये प्रवेश देत आहोत, असे एचएएल ह्यूमन रिलेशन अधिकारी अनिल वैद्य यांनी सांगितले.असे असले तरी यामध्ये सामान्य नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचा वेळ देखील वाया जात आहे.ओझरमधील टाऊनशीप वसाहत भागात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, आयसीआयसीआय बँक अशा राष्ट्रीयकृत बँक, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, पोस्ट ऑफिस, गॅस एजन्सी, इन्शुरन्स ऑफिस असे अनेक कार्यालय आहेत. ही सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवेत आहेत, या कार्यालयात जाण्यासाठी ओझर पासून ५ -६ किलोमीटर ओझर गावातून जावे लागते,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बस सेवा, रिक्षा व अन्य प्रवासी वाहने बंद असल्याने नागरिकांना स्वतः चे वाहन घेऊन जावे लागते. यामध्ये जेष्ठ नागरिक व महिलांची खरी अडचण होते. या भागात शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना जायचे असल्यास त्यांची ही अडवणूक होत आहे, मात्र तेथील मैदानात विविध खेळ चालू असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शाळा कॉलेजचे देखील नुकसान होत आहे. या बाबतीत जि. प. सदस्य यतीन कदम यांनी एचएएल प्रशासनाशी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे सांगितले. नागरिकांना अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त वेळ न घेता त्यांना जाऊ द्यावे अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Ozarओझरroad safetyरस्ते सुरक्षा