शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

ओबीसी जनगणनेसाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:50 IST

ओबीसींची जातनिहाय करण्यासाठी ‘ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती’ अभियानास नाशिक येथून सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसमता परिषदेचा निर्णय : विभागीय बैठकीत संघटना वाढीवर चर्चाओबीसींची जनगणना करावी अन्यथा प्रसंगी तीव्र स्वरुपात लढा उभारला जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या जनगणनेत ओबीसींचीदेखील जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख दोन हजार २१ पत्रे पाठविण्याचा ठराव शुक्रवारी(दि.६) नाशिक येथे झालेल्या समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत करण्यात आला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ओबीसींची जातनिहाय करण्यासाठी ‘ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती’ अभियानास नाशिक येथून सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानातून राज्यात तसेच देशभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी १ लाख दोन हजार २१ पत्र पाठविण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला असून, या पत्रव्यवहाराला सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीस समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, बाळासाहेब कर्डक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी देशभरात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात येऊन त्यांना हक्क मिळावा. यासाठी शासनाने ओबीसी समाजाच्या मागणीचा विचार करून ओबीसींची जनगणना करावी अन्यथा प्रसंगी तीव्र स्वरुपात लढा उभारला जाईल असा सूर उमटला. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील जिल्हा, शहर व तालुका कार्यकारिणीचा जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यात आला. बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, समाधान जेजूरकर, राजेश बागुल, संतोष डोमे, नागेश गवळी, राजेंद्र वाघ, संतोष सोनपसारे, सतीश महाले, मोहन शेलार, अनिल नळे, संतोष पुंड, अरुण थोरात, शंकर मोकळ, योगेश कमोद, भालचंद्र भुजबळ, धीरज बच्छाव, सागर एंडाईत आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ