शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

आता रिपाइंचेही राज्यात सोशल इंजिनिअरिंग

By admin | Updated: July 1, 2015 00:24 IST

आता रिपाइंचेही राज्यात सोशल इंजिनिअरिंग

नाशिक : ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन रिपब्लिकन पक्षाने आता राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू केली असून, नाशिकमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते सामाजिक समता अभियानाचे उद््घाटन करून त्याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अपेक्षेने १९३० साली समता आंदोलन उभारले होते त्याचीच पुनरावृत्ती यानिमित्ताने करायची आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २ मार्च २०१६ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, २ मार्च रोजी त्याचा समारोप गोल्फ क्लब मैदानावर करण्यात येणार आहे. समारोपप्रसंगी आंबेडकर चळवळीशी संबंधित सर्वच जाती धर्मातील १२५ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, काळाराम मंदिरापासून ते गोल्फ क्लबपर्यंत भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. याप्रसंगी जिल्'ाध्यक्ष प्रकाश लोंढे, महानगरप्रमुख पवन क्षीरसागर, दीपक डोके आदि उपस्थित होते. सत्तेत लवकरच वाटा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. ते जेव्हा अमेरिकेतून येतील त्यानंतर आम्हाला सत्तेत वाटा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. विविध महामंडळांची पदे देतानाही पाच टक्के महामंडळ आमच्या वाटेला येणार असून, आम्ही त्याचे वाटप पक्षातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये करणार आहोत, असेही ते म्हणाले. सत्ता मिळण्यासाठी चळवळीतील सर्व गट तट एकत्र येणार असतील तर त्याच्या नेतृत्वाचीही अट मी ठेवली नसून ते एकत्र यावेत हीच माझी इच्छा असल्याचेही ते म्हणाले.