शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘अच्छे दिन’ नव्हे, दिवाळं काढलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:11 IST

चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’ दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

नाशिक : चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’  दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.  एसटी चालक-वाहक दररोज रस्त्यावर जीवन-मरणाचा खेळ खेळत एसटीला उत्पन्न मिळवून देत असले तरी या सरकारला त्यांच्या आर्थिक सुबत्तेविषयी कुठलेही सोयरसुतक नसल्याचे मत कर्मचाºयांनी व्यक्त केले. किमान वेतन कायद्यानुसार चालक-वाहकांना वेतनही दिले जात नाही. यामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न एसटी चालविणाºयांपुढे निर्माण झाला आहे. मात्र परिवहन प्रशासन व सरकार याबाबत अनभिज्ञ असल्याचे भासवत ‘कानावर हात’ ठेवून आहेत, यामुळे चालक-वाहकांवर राज्यव्यापी संप पुकारण्याची वेळ आली व या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया चालक-वाहकांनी बोलून दाखविली.आठ ते नऊ हजार रुपये दरमहा पगारात महामंडळाच्या अधिकाºयांनी कुटुंब चालवून दाखवावे. तुटपुंज्या वेतनामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले. संपामुळे दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले हे मान्य आहे; मात्र अच्छे दिन दाखविणाºयांना त्याची जाणीव नाही आणि आमच्या वेदनांची व सातत्याने होणारे हालही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे करणार काय? संप होऊ न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे होते. - पांडुरंग बडदे, चालक३१ वर्षे महामंडळात वाहक म्हणून सेवा करीत आहे; मात्र कुटुंबासाठी काही कमविता आले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आजही तितकाच गंभीर वाटतो. लोकांचे झालेले हाल मान्य आहे; मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आमचे हाल कितीतरी पटीने अधिक आहेत. संप योग्य आहे. - जालिंदर दहिफळे, वाहकसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपाची वेळ आली. सरकारने चालक-वाहकांसह राज्यातील जनतेला वेठीस धरले. सरकारची भूमिका या संपाला कारणीभूत ठरली. भाडेवाढ केली मात्र त्या भाडेवाढीनंतर चालक-वाहकांना काय मिळाले? सरकारने चालक-वाहकांचा विचार करावा.  - पांडुरंग पवार, चालक