शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराच्या पावसाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:37 IST

सायखेडा : उत्तरा नक्षत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने सगळीकडे हजेरी लावल्याने परिपक्वतेच्या अंतिम टप्प्यात आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. द्राक्ष पीक धोक्यात आले आहे.

सायखेडा : उत्तरा नक्षत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने सगळीकडे हजेरी लावल्याने परिपक्वतेच्या अंतिम टप्प्यात आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. यंदा जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. मृग नक्षत्रापासून सुरु झालेला पाऊस सलग दोन महिने बरसत राहिला. पंधरा दिवसांची विश्रांती घेऊन उत्तरा नक्षत्र सुरु होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. पंधरा दिवसांपासून बेभान होऊन बरसत असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची अखेर वाट लावली आहे. टमाटे, शिमला, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, या पिकांची नासाडी झाली आहे तर अनेक ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने पिके वाहून गेले आहे. फळवर्गीय पिकांची फुले, कळी कुजून गेली आहे. अति प्रमाणात पाऊस आणि पहाटे पडणारे दव यामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पिकांची पाने गळून पडत आहे. खराब झालेली पाने पडल्याने पीक वाया जाते.

टॅग्स :Nashikनाशिक