शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा विळखा वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:14 IST

आतापर्यंत एकूण ८१ रुग्णांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनापाठोपाठ आलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजाराची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे. येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले असून, त्यातील ४८८ रुग्णांवर उपचार सुरू असून, ८१ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत.कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचारादरम्यान औषधांच्या अतिवापरामुळे अनेकांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. सरकारी पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे चिंतेत भर पडली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले आहेत. यातील २७९ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. ८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४८८ रुग्ण उपचार घेत आहेत.५४२ रुग्ण नाशिकमध्ये आढळले असून, त्यातील २०५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ५७ जणांचा मृत्यू झाला. सध्या २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात ११० रुग्ण आढळले असून, त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात ६३ पैकी ४७ रुग्ण उपचार घेत दोघे बरे झाले. 

डॉक्टरांचा सल्ला न जुमानता रुग्ण घरीम्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी औषधे आणि सरकारी रुग्णालयात उपचार होत असले तरी रुग्णांना खर्च परवडत नाही. याच कारणामुळे उत्तर महाराष्ट्रातील आठ रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच घरी परतल्याची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे.