शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा विळखा वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:14 IST

आतापर्यंत एकूण ८१ रुग्णांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनापाठोपाठ आलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजाराची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे. येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले असून, त्यातील ४८८ रुग्णांवर उपचार सुरू असून, ८१ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत.कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचारादरम्यान औषधांच्या अतिवापरामुळे अनेकांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. सरकारी पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे चिंतेत भर पडली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले आहेत. यातील २७९ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. ८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४८८ रुग्ण उपचार घेत आहेत.५४२ रुग्ण नाशिकमध्ये आढळले असून, त्यातील २०५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ५७ जणांचा मृत्यू झाला. सध्या २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात ११० रुग्ण आढळले असून, त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात ६३ पैकी ४७ रुग्ण उपचार घेत दोघे बरे झाले. 

डॉक्टरांचा सल्ला न जुमानता रुग्ण घरीम्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी औषधे आणि सरकारी रुग्णालयात उपचार होत असले तरी रुग्णांना खर्च परवडत नाही. याच कारणामुळे उत्तर महाराष्ट्रातील आठ रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच घरी परतल्याची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे.