शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मदत नको, पूररेषा शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:35 IST

शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देमहापुराचा फटका : नाले व्यवस्थापनाची मागणीबाजारपेठ विकसित करता येत नसल्याची व्यथा

नाशिक : शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.शहरातील जुनी व ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाजारातील व्यावसायिकांमध्ये बाजारपेठ विकसित करण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ पूररेषेच्या कारणामुळे पैसा असूनही सराफ व्यावसायिकांना त्यांच्या पेढ्या विकसित करता येत नाही. प्रत्येक वेळी येणाºया पुराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी येणाºया प्रशासनाकडून पुराचे साचलेले पाणी गृहीत धरून पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे सराफबाजारच पूर रेषेत आल्याने येथील व्यावसायिकांना येथील पेढ्या विकसित करता येत नाही. मात्र यासाठी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने १९३९ पासून २००८ पर्यंत दोनदाच सराफबाजारात पुराचे पाणी घुसले होते. मात्र २००८ नंतर आतापर्यंत तब्बल सात ते आठ वेळा सराफबाजारावर पाणी फिरले. शहरातील वीसहून अधिक नैसर्गिक नाले व उपनद्यांचे पाणी थेट नदी पात्रात जाण्याचा मार्गात कृत्रिम अडथळे निर्माण झाल्यामुळेच जोरदार पाऊस होताच सराफबाजार पाण्याखाली जातो. याला सर्वस्वी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा येथील व्यावसायिकांचा आरोप आहे.छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळसराफबाजारातील नागरे बंधू, मैंद सराफ, भगूरकर ज्वेलर्स, आंबेकर ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, सुहास अलंकार, आडगावकर सराफ, भावसार ज्वेलर्स याशिवाय अनेक लहान-मोठे कारागिरांचे मोठ्या प्रमाणात मशीनरीचे नुकसान झाले यात अनंता विसपुते, शेख पॉलिशवाले यांच्या मशीनरीचे मोटार खराब झाल्या, तर अनेक कारागिरांचे मशीनरी पूर्णपणे निकामी झाल्यात. काही छोट्या कारागिरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नाशिक सराफ असोसिएशन त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करीत आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरbusinessव्यवसाय