शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निफाडच्या रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.पूर्व भागातील देवगाव ते नैताळे हा जवळपास नऊ कि.मी.चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे वाढते साम्राज्य आणि झाडाझुडपांचा पडलेला विळखा यामुळे या रस्त्याने प्रवास करणे अवघड बनले आहे. देवगाव ते कानळद या रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडणाºया या रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

देवगांव : जनतेने आपले गाºहांणे मांडावे तरी कुणावे.

देवगांव ते देवगांवफाटा, देवगांव ते नैताळे, देवगांव ते धानोरे, देवगांव ते मानोरी,यासारख्या कितीतरी रस्त्यांची हिच अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा विळखा यामुळे समोरून येणाºया वाहणाला साईड देने म्हणजे अवघड होऊन बसते. या परीसरात मुबलक पाणी विज आणि बागायती जमीनीमुळे शेतमालाचे ऊत्पादन वाढले. मात्र पिकवलेला माल विक्रि साठी बाजारपेठेत नेण्यासाठी व्यवस्थित रस्तेच नसल्याने अनेकवेळा शेतमालाची वाहने रस्त्यावरच नादुरु स्त होतात. या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रि साठी लासलगाव, निफाड, पिपंळगाव बसंवत, व नाशिक येथील बाजारपेठेत पाठवतो. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा शेतमाल बाजारपेठेत ऊशिरा पोहचल्याने तो खराब होतो किंवा त्यास पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळु शकत नाही. शेतकºयाला शेतमाल उत्तम प्रकारे पिकवता येतो. मात्र खराब रस्त्यामुळे तो वेळेवर विकता येत नाही. या सर्व रस्त्यांचे कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारी,पदाधिकारी यांनी रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.