शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

निफाडच्या रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.पूर्व भागातील देवगाव ते नैताळे हा जवळपास नऊ कि.मी.चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे वाढते साम्राज्य आणि झाडाझुडपांचा पडलेला विळखा यामुळे या रस्त्याने प्रवास करणे अवघड बनले आहे. देवगाव ते कानळद या रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडणाºया या रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

देवगांव : जनतेने आपले गाºहांणे मांडावे तरी कुणावे.

देवगांव ते देवगांवफाटा, देवगांव ते नैताळे, देवगांव ते धानोरे, देवगांव ते मानोरी,यासारख्या कितीतरी रस्त्यांची हिच अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा विळखा यामुळे समोरून येणाºया वाहणाला साईड देने म्हणजे अवघड होऊन बसते. या परीसरात मुबलक पाणी विज आणि बागायती जमीनीमुळे शेतमालाचे ऊत्पादन वाढले. मात्र पिकवलेला माल विक्रि साठी बाजारपेठेत नेण्यासाठी व्यवस्थित रस्तेच नसल्याने अनेकवेळा शेतमालाची वाहने रस्त्यावरच नादुरु स्त होतात. या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रि साठी लासलगाव, निफाड, पिपंळगाव बसंवत, व नाशिक येथील बाजारपेठेत पाठवतो. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा शेतमाल बाजारपेठेत ऊशिरा पोहचल्याने तो खराब होतो किंवा त्यास पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळु शकत नाही. शेतकºयाला शेतमाल उत्तम प्रकारे पिकवता येतो. मात्र खराब रस्त्यामुळे तो वेळेवर विकता येत नाही. या सर्व रस्त्यांचे कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारी,पदाधिकारी यांनी रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.