शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

निफाडच्या रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त

देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.पूर्व भागातील देवगाव ते नैताळे हा जवळपास नऊ कि.मी.चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे वाढते साम्राज्य आणि झाडाझुडपांचा पडलेला विळखा यामुळे या रस्त्याने प्रवास करणे अवघड बनले आहे. देवगाव ते कानळद या रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडणाºया या रस्त्यांकडे पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

देवगांव : जनतेने आपले गाºहांणे मांडावे तरी कुणावे.

देवगांव ते देवगांवफाटा, देवगांव ते नैताळे, देवगांव ते धानोरे, देवगांव ते मानोरी,यासारख्या कितीतरी रस्त्यांची हिच अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा विळखा यामुळे समोरून येणाºया वाहणाला साईड देने म्हणजे अवघड होऊन बसते. या परीसरात मुबलक पाणी विज आणि बागायती जमीनीमुळे शेतमालाचे ऊत्पादन वाढले. मात्र पिकवलेला माल विक्रि साठी बाजारपेठेत नेण्यासाठी व्यवस्थित रस्तेच नसल्याने अनेकवेळा शेतमालाची वाहने रस्त्यावरच नादुरु स्त होतात. या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रि साठी लासलगाव, निफाड, पिपंळगाव बसंवत, व नाशिक येथील बाजारपेठेत पाठवतो. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा शेतमाल बाजारपेठेत ऊशिरा पोहचल्याने तो खराब होतो किंवा त्यास पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळु शकत नाही. शेतकºयाला शेतमाल उत्तम प्रकारे पिकवता येतो. मात्र खराब रस्त्यामुळे तो वेळेवर विकता येत नाही. या सर्व रस्त्यांचे कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारी,पदाधिकारी यांनी रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.