शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

निफाडचा पारा ८.५ अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:58 IST

यंदाचा निच्चांक : द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी सायखेडा : ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील थंडीने यंदाची सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून शुक्र वारी रात्री ८.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली असून पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे.

सायखेडा : ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील थंडीने यंदाची सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून शुक्र वारी रात्री ८.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली असून पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. मागील वर्षी राज्यातील सर्वाधिक कमी म्हणजेच ० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा मात्र काही दिवसांपूर्वी थंडीने जोर धरला होता मात्र हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरणामुळे थँडी कमी झाली होती, दहा अंशावर आलेले तापमान २० अंशावर जाऊन पोहचले होते मात्र गुरु वार पासून पुन्हा एकदा वातावरण निवळले. ढगाळ हवामान गेले आणि थँडीने पुन्हा एकदा जोर धरला शुक्र वारी रात्री अचानक थंडी वाढली शनिवारी सकाळी हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला होता, गार वारा आण िथंड हवा यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी शेतात जाऊन काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी थंडीमुळे घरात रहाणे पसंत केले तर शनिवारी सर्वच शाळा सकाळच्या सत्रात असतात मुलांना झोपेतून उठून शाळेत येण्यासाठी घराबाहेर पडावे लागते अशा वेळी अनेक मुले झोपेत राहिले तर अनेकांना शाळेत कुडकुडत यावे लागले. शाळेच्या दैनंदिन उपस्थितीवर थंडीचा परिणाम दिसून आला. वाढती थंडी अनेक पिकांना लाभदायक असली तरी द्राक्षासारख्या नगदी आणि महत्वपूर्ण पिकाला सर्वाधिक फटका थँडीचा बसतो मण्याच्या फुगवणीवर परिणाम होतो तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतोअगोदर अवकाळी पाऊस आत्ता थँडीचा सामना करत शेतकरी द्राक्ष पीक वाचवत असले तरी वाढता खर्च आण िवाढती थँडी शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे . पीक वाचविण्याचा शेतकºयांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. थंडी अशीच वाढत राहिली तर त्याचा परिणाम अनेक पिकांवर आण िदैनंदिन जीवनावर होत राहील.

टॅग्स :Nashikनाशिक