शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

निफाड लोकन्यायालयात २६२ प्रकारणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:18 IST

एकूण २४२९ दावे : ६१ लाखांची वसुली

ठळक मुद्देलोकन्यायालय हे आपले प्रलंबित दावे व खटले तडजोड होऊन मिटविण्यासाठी महत्वाचे माध्यम

लासलगाव : लोकन्यायालय हे आपले प्रलंबित दावे व खटले तडजोड होऊन मिटविण्यासाठी महत्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांनी राष्ट्रीय लोकन्यायालय प्रसंगी बोलताना केले. लोकन्यायालयात दिवसभरात २६२ प्रकरणे निकाली निघाली तर ६१ लाख ४१ हजार रूपयांची वसुली व तडजोड झाली.निफाड येथील राष्ट्रीय लोकन्यायालयप्रसंगी वरीष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी.काळे व निफाडच्या प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एम.एस.कोचर तसेच निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड जी एन शिंदे, निफाड वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड बाळासाहेब जंगम यांचेसह विविध बॅँकांचे शाखा व्यवस्थापक, विजवितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी एस.बी.दरेकर, सौ.विजया जगताप, अरविंद बडवर, ए.वाय.शेख, श्रीमती अफरोज शेख, एन.सी केदार , आर.बी.गायकवाड या वकीलांनी काम पाहिले. यावेळी २४२९ पैकी १६७ प्रकरणात तडजोड होऊन १९ लाख ३० हजार ४४३ रूपये वसुली झाली. तर न्यायालयातील प्रलंबीत ३४८ दिवाणी दावे तसेच दरखास्ती व फौजदारी प्रकरणे व केसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९५ प्रकरणात तडजोड होऊन ४२ लाख ११ हजार ३४२ रूपये वसुल झाले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय