शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निफाडचा पारा सहा अंशावर, द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:37 IST

सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडी कमी होऊ लागते अनेक वेळा फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला साधारण २० अंशवर तापमान असते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यापासून सलग तीन महिने वातावरणात प्रचंड गारवा आहे.कांदा,गहू हरबरा पिकांना थंडी दिलासादायक असली तरी निफाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असलेले नगदी पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते मोठे भांडवल आण िवर्षातील एकाच वेळी घेतले जाणारे पीक असल्यामुळे शेतक-यांची वर्षाची आर्थिक परिस्थिती द्राक्ष पिकावर अवलंबून असते त्यामुळे नुकसान झाले तर आर्थिक गणित बिघडते.

टॅग्स :Nashikनाशिक