शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वणी परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 14:29 IST

वणी : परिसरात दुस-या दिवशी तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

वणी : परिसरात दुसºया दिवशी तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शुक्र वारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर नव्हता मात्र पावसाळी वातावरण हे द्राक्ष पिकांना प्रतिकुल मानन्यात येते. डिसेंबर महिन्यात तालुक्यातील काही भागातील द्राक्षे विक्र ी होण्याची शक्यता आहे. कारण साखर पुर्णत: द्राक्षांमधे उतरली नाही किंवा परिपक्वपणे तयार झाली नसली तरी अशा द्राक्षाना बांगला देशात मागणी असते. कारण शाकाहारी अन्न न खाणारे लोक अशा द्राक्षाचे सेवन करतात. कारण त्या प्रकारचे अन्न पचविण्याचा गुणधर्म त्या द्राक्षामधे असतो अशी माहिती एका उत्पादकाने दिली. दरम्यान अशा द्राक्षांनाही सद्यस्थितीतील वातावरण हे मारक आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात घट येऊ नये म्हणुन महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. एवढे करु नही उत्पादन घेतेवेळी निसर्गाची लहर सांभाळावी लागते. ही सगळी स्थिती द्राक्ष उत्पादकांना मारक अशीच असल्याने काळजीचे काळे ढग उत्पादकांच्या चेहºयावर दिसत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक