शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवीन १८७० बाधित; ३० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 01:44 IST

जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४१००वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४१००वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या गत आठवडाभरापासून सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक रहात आहे. त्यामुळेच रविवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १८,१०४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ९१६, नाशिक ग्रामीणला ९१४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ४० रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १३, ग्रामीणला १६, मालेगाव मनपा १, असा एकूण ३० जणांचा बळी गेला आहे.

 

इन्फो

उपचारार्थी १८ हजारांवर

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने अधिक राहात असल्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १८,१०४वर पोहोचली आहे. त्यात ७९२९ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ८७५६ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १३६४ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ५५ रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

कोरोनामुक्तचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९६.९७ टक्के, नाशिक शहर ९५.५४, नाशिक ग्रामीण ९२.१३, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८६.४२ टक्क्यांवर पाेहोचला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या