शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

आधुनिक जीवनशैलीत न्यूरोथेरेपी काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:08 IST

घोटी: आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढल्याने आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. यासाठी न्यूरोथेरेपीचा अभ्यास अभ्यास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन न्यूरोथेरेपिस्ट डॉ. मोहित पांडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.

ठळक मुद्दे मोहित पांडे- घोटीतील नागरिकांना मार्गदर्शन

घोटी: आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढल्याने आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. यासाठी न्यूरोथेरेपीचा अभ्यास अभ्यास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन न्यूरोथेरेपिस्ट डॉ. मोहित पांडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.शिबीरात डॉ. विक्रमजीत सींग, डॉ.नागेश कुंबले, हेमंत सुराणा, आदींनी रूग्णांची तपासणी करून न्यरोथेरेपीद्वारे उपचार केले. दि.२४ जानेवारी हा न्यूरोथेरेपीचा वर्धापनदिन असतो. गेल्या वर्षीपर्यंत सूर्यमाळ येथील आश्रमात हा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. यंदा हा महोत्सव घोटीत करण्यात येणार आहे. गुरूवार दि.२४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या या आरोग्य तंदुरूस्ती महोत्सवाचे उद्घाटन खासदार हरिषचंद्र चव्हाण करणार आहेत. यानिमित्त देशभरातील न्यूरोथोपिस्ट घोटीत येणार असून त्यांचे दोन दिवसांचे न्यूरोथेरेपी संमेलन घोटीत होणार आहे. घोटीतील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या यानिमित्त जाणून घेतल्या जाणार आहेत. घोटीतील प्राथमिक शाळेत न्यूरोथेरेपीसंदर्भात माहिती देताना विक्रमजीत सींग, डॉ. मोहित पांडे, नागेश कुंबले व हेमंत सुराणा