शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

रोजगार क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : नीलेश सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:02 IST

आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.

नाशिक : आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे संचालक सुनील सैंदाणे, भूषण पटवर्धन, हेमंत राख, सुनील कोरडे, संजय मुलकीकर, कमलेश चिचे, पल्लवी वक्ते, संपत चाटे आदी उपस्थित होते. यावेळी तीन उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय योजना २०१८-१९च्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप केले. तसेच प्रशिक्षणानंतर नोकरी प्राप्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे वितरीत करण्यात आली. या उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सहायक संचालक संपत चाटे यांनी प्रस्ताविक केले. संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक