शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कौशल्य विकासाला चालना देण्याची गरज : विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:13 IST

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.

नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासह काकासाहेब वाघ यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वाड यांनी ‘सुखाची सतरंजी’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर माजी खासदार माधवराव पाटील, वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, नाफेडचे माजी संचालक चांगदेव होळकर, एस. के. नाठे, समीर वाघ, प्राचार्य, पी. टी. कडवे, प्रा. के. एस बंदी आदी उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या, शिक्षण आणि प्रवेशप्र्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा भेदभाव दिसून येत असला शिक्षकांनी गुणवंत अणि कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना मदत करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दरम्यान, काकासाहेब वाघ यांच्यासोबत काम केलेल्या विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफितीचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. प्र्रास्ताविक प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले.सूत्रसंचालन स्वाती पवार यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक