शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

कौशल्य विकासाला चालना देण्याची गरज : विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:13 IST

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.

नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासह काकासाहेब वाघ यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वाड यांनी ‘सुखाची सतरंजी’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर माजी खासदार माधवराव पाटील, वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, नाफेडचे माजी संचालक चांगदेव होळकर, एस. के. नाठे, समीर वाघ, प्राचार्य, पी. टी. कडवे, प्रा. के. एस बंदी आदी उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या, शिक्षण आणि प्रवेशप्र्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा भेदभाव दिसून येत असला शिक्षकांनी गुणवंत अणि कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना मदत करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दरम्यान, काकासाहेब वाघ यांच्यासोबत काम केलेल्या विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफितीचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. प्र्रास्ताविक प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले.सूत्रसंचालन स्वाती पवार यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक