शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:24 IST

गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपात प्रवचन देताना जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, ४७ दिवसांच्या उपधान तपात साधकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व डोळ्यातील अश्रू हे उपधान तप सफल झाल्याचे द्योतक आहे.उपधान तपात गुरूंच्या वाणीतून ऐकलेले प्रवचन हे पुढील आयुष्यात जेव्हापण पाप करण्यास प्रवृत्त व्हाल तेव्हा गुरूचा चेहरा डोळ्यासमोर यायला हवा, अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा, मी जे काही करत आहे ते माझ्या गुरूला आवडेल का नाही. जेव्हा अंतरात्म्यातून नाही असा आवाज आला तर तेथून तुमचे पाऊल फिरायला हवे. खरे अमृत कुठे असेल हे ठाऊक नाही. पण खरे अमृत म्हणजे तुम्हाला ऐकविण्यात आलेली ही परमात्म्याची वाणी जी तुमच्या या व पुढील जीवनाला अमर बनविणार आहे, असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.शालिभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, शालिभद्रला कुठेही कष्टाचे जीवन जगायचे नव्हते. सुखमय जीवन, संपत्ती, ऐश्वर्य असे सर्व काही असताना हे सर्व सोडून कठीण साधू जीवन जगण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपल्याकडे पावलोपावली कष्ट व काहीच नसताना संसारात गुरफटून बसलो आहे. सुख देणारे साधू जीवन जगण्याची आपली इच्छा होत नाही, असे शालिभद्रची कथा सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम