शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:24 IST

गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपात प्रवचन देताना जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, ४७ दिवसांच्या उपधान तपात साधकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व डोळ्यातील अश्रू हे उपधान तप सफल झाल्याचे द्योतक आहे.उपधान तपात गुरूंच्या वाणीतून ऐकलेले प्रवचन हे पुढील आयुष्यात जेव्हापण पाप करण्यास प्रवृत्त व्हाल तेव्हा गुरूचा चेहरा डोळ्यासमोर यायला हवा, अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा, मी जे काही करत आहे ते माझ्या गुरूला आवडेल का नाही. जेव्हा अंतरात्म्यातून नाही असा आवाज आला तर तेथून तुमचे पाऊल फिरायला हवे. खरे अमृत कुठे असेल हे ठाऊक नाही. पण खरे अमृत म्हणजे तुम्हाला ऐकविण्यात आलेली ही परमात्म्याची वाणी जी तुमच्या या व पुढील जीवनाला अमर बनविणार आहे, असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.शालिभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, शालिभद्रला कुठेही कष्टाचे जीवन जगायचे नव्हते. सुखमय जीवन, संपत्ती, ऐश्वर्य असे सर्व काही असताना हे सर्व सोडून कठीण साधू जीवन जगण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपल्याकडे पावलोपावली कष्ट व काहीच नसताना संसारात गुरफटून बसलो आहे. सुख देणारे साधू जीवन जगण्याची आपली इच्छा होत नाही, असे शालिभद्रची कथा सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम