शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव परिसरात भातलागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:18 IST

एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भातलागवड सुरू आहे. भातलागवडीसाठी नैसर्गिक पाऊस मुबलक प्रमाणात पडला नसला तरी येथील शेतकरी शेतात नदीचे पाणी साठवून, गाळ करून भाताची लागवड करीत आहेत.

ठळक मुद्देरोपे वीस-पंचवीस दिवसांची झाल्यावर ती उपटून भातलागवड केली जाते.

एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भातलागवड सुरू आहे. भातलागवडीसाठी नैसर्गिक पाऊस मुबलक प्रमाणात पडला नसला तरी येथील शेतकरी शेतात नदीचे पाणी साठवून, गाळ करून भाताची लागवड करीत आहेत. दारणा नदी गावाजवळच असल्याने नदीचे पाणी थेट शेतात पाइपलाइन करून घेतले असल्याने शेतीला मुबलक पाणी मिळते. त्यामुळे भातलागवडीसाठी नैसर्गिक पावसाने ओढ दिली असली तरी पाइपलाइनद्वारे शेतात मुबलक पाणी सोडून गाळ केला जातो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ मोकळा करून भाताची रोपे टोचन पद्धतीने लावली जातात. या भागात १००८ व इंद्रायणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भातलागवडीसाठी स्थानिक मजुरांची वानवा असल्याने पेठ, सुरगाणा भागातून मजूर आणून ठेका पद्धतीने काम करून घेतले जाते. काही शेतकरी ‘श्री’ पद्धतीने, तर काही पारंपरिक पद्धतीने भातलागवड करतात. त्यासाठी एप्रिल-मेमध्येच शेतीची मशागत करून खत मिसळून शेत तयार करून ठेवलेले असते. भातलागडीपूर्वी गादी वाफे तयार करून रोपे तयार केली जातात. रोपे वीस-पंचवीस दिवसांची झाल्यावर ती उपटून भातलागवड केली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती