शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

"त्यांची श्रद्धा रामावर, आमची शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर"; शरद पवार यांचा टोला

By संजय पाठक | Updated: April 9, 2023 18:11 IST

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

नाशिक-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार हे अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या दर्शन आणि आरतीसाठी गेले आहेत त्यांची श्रद्धा रामावर आहे तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलं.

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सध्या अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. द्राक्ष कांदा यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा सरकार अयोध्येला गेले आहे ते योग्य नाही असे ते म्हणाले. दरम्यान उद्योगपती अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी बद्दलही बोलताना त्यांनी पुनश्च आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला मात्र विरोधी पक्षांची एकच भूमिका असेल तर आपली ही संसदीय चौकशी समितीला संमती राहील असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या