शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"त्यांची श्रद्धा रामावर, आमची शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर"; शरद पवार यांचा टोला

By संजय पाठक | Updated: April 9, 2023 18:11 IST

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

नाशिक-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार हे अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या दर्शन आणि आरतीसाठी गेले आहेत त्यांची श्रद्धा रामावर आहे तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलं.

आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सध्या अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. द्राक्ष कांदा यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा सरकार अयोध्येला गेले आहे ते योग्य नाही असे ते म्हणाले. दरम्यान उद्योगपती अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी बद्दलही बोलताना त्यांनी पुनश्च आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला मात्र विरोधी पक्षांची एकच भूमिका असेल तर आपली ही संसदीय चौकशी समितीला संमती राहील असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या