शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

एनबीटी महाविद्यालयातर्फे ५२ न्यायाधीशांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:51 IST

न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.

नाशिक : न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त न्यायाधीशांच्या पदापर्यंत पोहोचलेल्या महाविद्यालयातील ५२ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. राम कुलकर्णी, आर. पी. देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्णिक यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना बॅक बेंचर म्हणून केलेल्या धमालीचे किस्से सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत.पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन दीप्ती चव्हाण वस्नेहा गोडबोले या विद्यार्थिनींनी केले, तर प्रा. हेमा बुरुंग यांनी आभार मानले.प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढलेयावेळी कर्णिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत. पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक