शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

एनबीटी महाविद्यालयातर्फे ५२ न्यायाधीशांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:51 IST

न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.

नाशिक : न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त न्यायाधीशांच्या पदापर्यंत पोहोचलेल्या महाविद्यालयातील ५२ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. राम कुलकर्णी, आर. पी. देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्णिक यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना बॅक बेंचर म्हणून केलेल्या धमालीचे किस्से सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत.पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन दीप्ती चव्हाण वस्नेहा गोडबोले या विद्यार्थिनींनी केले, तर प्रा. हेमा बुरुंग यांनी आभार मानले.प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढलेयावेळी कर्णिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत. पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकालीकाढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक