शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नायगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:54 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जल वाहिनीतून मोठया प्रमाणावर होणारी पाणी चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.३) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे.

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जल वाहिनीतून मोठया प्रमाणावर होणारी पाणी चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.३) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जायगाव व देशवंडी येथिल पाणीपुरवठा पाणीचोरीमुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रीम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा गेल्या दोन-तीन महिन्यापासून विस्कळीत झाला आहे. मोहदरी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून ज्या मुख्य जलवाहीनीतून वडझिरे, जायगाव व देशवंडी या गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्याच जलवाहीनीतून मोठया प्रमाणात पाणी चोरी होत आहे. त्यामुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभ वेळेवर भरले जात नाही. पाणी चोरीमुळे जलवाहीनीतून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे या दोन्ही गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशा टंचाईच्या काळात होणाऱ्या पाणी चोरीमुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान प्राधिकरणाच्या पाच-सहा कर्मचाºयांनी शनिवारी रात्री शोधमोहीम राबवली. जायगाव ते मोह पर्यंतच्या दहा ते बारा ठिकाणी होणारी पाणीचोरी उघडकीस आली आहे. अजुनही अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Waterपाणी