शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

महागाईच्या विरोधात राष्टवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:35 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार कार्यालयात तो नेण्यात आला.

नाशिक : इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, महागाई कमी करावी यांसह विविध मागण्यांसाठी नाशिक तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार कार्यालयात तो नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार अरुण शेवाळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता गोरगरिबांची थट्टा केली असून, त्यामुळेच राष्टÑवादीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी करावी, लोडशेडिंग कमी करून शेतीचा व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा नियमित करावा, घोषणाबाज सरकारने शेतीमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी करावी, दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना पूर्ण कर्ज माफ करावे, तरुणांना रोजगार व नोक-या उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लवकरात लवकर द्यावी, वृद्धांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी कमी करण्यात याव्या, स्त्रियांवरील अत्याचार रोखण्याचे प्रयत्न करावेत आदी मागण्यात करण्यात आल्या. या आंदोलनात माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रेरणा बलकवडे, अर्पणा खोसकर, रत्नाकर चुंभळे, गणेश गायधनी, राजाराम धनवटे, योगेश निसाळ, दीपक वाघ, सोमनाथ म्हैसधुणे, रमेश कहांडळ, अशोक गायधनी, संजय कुटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक