शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत पंतप्रधानांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:17 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्रातर्फे थेट प्रक्षेपण

नाशिक : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले.मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी  निरनिराळे प्रकल्प राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या पडद्यावर पंतप्रधानांचेशेतकऱ्यांना संबोधन पाहण्याची आणि ऐकण्याची संधी कृषी विद्यान केंद्राने शेतकऱ्यांसाठी  नुकतीच उपलब्ध करून दिली होती. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन उपस्थित होते. प्रा. वायुनंदन यांनीशेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देताना आपल्या जमिनीचे आरोग्यही सांभाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतºयांकडे जमीन आरोग्य पत्रिका असणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यान केंद्रात उपलब्ध माती आणि पाणी परीक्षण सुविधेचा लाभ घ्यावा व आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना शेळीपालन या विषयावर केंद्राचे पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक केंद्राचे प्रमुख राजाराम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्राचे उद्यानविद्या तज्ञ प्रा. हेमराज राजपूत यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठagricultureशेती