शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 16:54 IST

जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

ठळक मुद्देस्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजाच्या वरचा पायरी मार्ग ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला होता व तो मोठमोठ्या दगडांनी गाडला गेला होता. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या स्वयंसेवकांकडून ते दगड फोडून मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजता नाणेघाट येथे मुक्काम करून सकाळी किल्ल्यावरील सात पाय-ऱ्यांवरील मोठमोठे दगड फोडून व ते दगड किल्यावर संवर्धित केले. २२० किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या स्वयंसेवकांचे संवर्धन कार्य पाहून त्याठिकाणी येणार्‍या पर्यटकांनी संस्थेचे कौतुक केले. संवर्धनासाठी प्रवीण भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, सजन फलाने, नितीन ठाकरे, मयूर घुले, पंकज ठाकरे, प्रवीण घोलप , आशिष घोलप, नितीन देशमुख, करण कानडे, शुभम मेधने, समाधान जाधव, अमोल शिरसाठ, अक्षय उगले, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, वैभव झनकर, नीलेश शिंदे, साईराज जाधव, बापू गांगुर्डे यांनी योगदान दिले. पस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, विजय कोल्हे, प्रशांत केदारी व रमेश खरमाळे यांनी संवर्धन कार्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य संपूर्ण पायरी मार्ग मोकळा करणार असून किल्ले संवर्धन व जतनाचा संदेश ते तरुणांना याच माध्यमातून देणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास