शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:14 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देवारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.

नाशिक ( प्रतिनिधी )- गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊनपासून गेले सहा महिने नागरिकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आॅनलाईन वर्ग, क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजेवर अवलंबून रहावे लागते. अशातच सातत्याने काही मिनिटांपासून तासांपर्यंत वीजप्रवाह खंडित होतो व काम ठप्प होते. वारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.घरांमध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच रूग्णही असतात त्यांना विजेअभावी अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांकडून विजिबलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने जमा करतो. एखाद्या ग्राहकाने काही कारणाने विजिबलाची रक्कम वेळेत भरली नाही तर तातडीने त्याची विजजोडणी तोडली जाते. ही तत्परता एरवी कुठे जाते ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अनेकदा तर ग्राहकांकडून वाढीव बिलांबाबत बोंब झाल्यानंतरही त्याची दखलही घेतली जात नाही. वीज बिल वेळेवर भरणा:या नागरिकांना अखंडीतपणो वीज मिळणो हा ग्राहकांचा हक्क आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यावर संबंधित विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास ब:याचदा एंगेजटोन येत राहतो. यदाकदाचित फोन लागलाच तर तो स्वीकारला जात नाही. संभाषण झालेच तर थातुरमातुर उत्तर मिळते.पावसाळ्यात वीज प्रवाह खंडीत होण्यासाठी थोडयाशा पावसाचेही निमित्त पुरते. वारंवार तांत्रिक बिघाड कसे होतात ? असाही प्रश्न नागरिकांना पडतो. तसेच गत पंधरवड?ापासून पाऊस फारसा नसूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या भारिनयमन नाही पण केंव्हाही वीज गायब होते. भारिनयमनासाठी ठराविक वेळ तरी ठरलेली असते. त्यानुसार सर्वजण आपल्या कामकाजाचे वेळापत्नक ठरवू शकतात.पण सध्या वीज केव्हा गायब होईल याला धरबंधच राहिलेला नाही. त्यामुळे वीजपुरवठ?ाबाबत महावितरणने गांभियर्पूर्वक काम करण्याची आवश्यकता असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी ते मागणी करीत आहेत.

 

टॅग्स :electricityवीजStudentविद्यार्थी