शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नाशकात बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:43 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्याला मिळाला दिलासा

नाशिक : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काेरोना बळींनी शुक्रवारी  (दि.२२)  पुन्हा ४९ पर्यंत मजल मारली.  त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,२२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ४,५९६ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,१७५, तर नाशिक ग्रामीणला २,२४७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३० व जिल्हाबाह्य ४४ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला ३३, मालेगाव मनपात १, असा एकूण ४९ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. ग्रामीणमधील बळी चिंताजनकn जिल्ह्यात ४९ नागरिकांनी जीव गमावला आहे. सतत इतक्या मोठ्या  प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे.  n आठवडाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील बळींची संख्या शहरातील बळींच्या तुलनेत सातत्याने अधिक आहे.  शुक्रवारीदेखील शहराच्या १५ बळींच्या तुलनेत जवळपास दुप्पटहून अधिक म्हणजे ३३ बळी ग्रामीणमधून गेले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या