शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशिक - मुंबई महामार्ग दुरुस्तीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:07 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे व घोटी टोल प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत तत्काळ कामास प्रारंभ करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देआंदोलन स्थगित : आदिवासी संघटनेच्या निवेदनाची घोटी टोल प्रशासनाकडून दखल

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे व घोटी टोल प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत तत्काळ कामास प्रारंभ करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.काम सुरू न झाल्यास शनिवारी (दि.12) रोजी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या निवेदनाची आमदार खोसकर यांनी दखल घेत घोटी टोल प्रशासनाला धारेवर धरत प्रत्यक्षात महामार्ग दुरूस्तीच्या कामास प्रारंभ करण्यास सांगितले. यामुळे होणारे आंदोलन स्थ्गित करण्यात आले आहे.

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची अतिशय बिकट अवस्था झाली असून या महामार्गावरून वाहनधारकांना कसरत करावी लागते. यामुळेच प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तत्काळ दुरुस्तीची मागणी करण्यातअआली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिआ होता, मात्र आमदार व घोती टोल प्रशासनाने दखल घेत काम सुरू झाल्याने समाधान वाटले आहे.- तुकाराम वारघडे, जिल्हाउपाध्यक्ष, आदिवासी संघटना 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा