शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नाशिकला पेपर मिलसाठी ‘अच्छे दिन’

By admin | Updated: August 6, 2016 00:40 IST

नाशिकला पेपर मिलसाठी ‘अच्छे दिन’

 नाशिक : एसपीएमसीएल व रिझर्व्ह बॅँकेने नाशिकला पेपर मिल होण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तपासला आहे. त्यानुसार नाशिकला पेपर मिल होण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल व्यवहार्य झाल्यास त्याचा विचार करून नाशिकला पेपर मिल सुरू करण्याची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल, या आशयाचे पत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी आपल्याला पाठविल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.केंद्र शासनाची कागद निर्मिती १६ लाख मेट्रिक टन उत्पादन इतकी सध्या आहे. शासकीय कामासाठी लागणारी कागदाची मागणी वाढत असून शासनाचे २०२४ पर्यंतचे उद्दिष्ट ४८ लाख मेट्रिक टन कागद निर्मितीचे आहे. त्यासाठी केंद्र शासन चार मशीन लाइन टाकणार आहे. त्यासाठी शासनाने याअगोदर दोन मशीन लाइन होशंगाबादसाठी करण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.इतर दोन ठिकाणी मशीन लाइनसाठी जागा शोधण्याचे काम केंद्र सरकारमार्फत सुरू होते. ही बाब इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने खासदार हेमंत गोडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनतर गोडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेऊन हा प्रकल्प नाशिकला झाल्यास केंद्र शासनाला किती किफायतशीर होऊ शकतो, याची सविस्तर माहिती दिली. तसेच याप्रकरणी लोकसभेतही सविस्तर निवेदन मांडले. (प्रतिनिधी)