शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:44 IST

चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे.

नाशिक- चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. सोमवारी  सकाळी अकरा वाजेपासून या मुलांना खाली आणण्याचे प्रयत्न सुरू होते. चामर लेणीवर  गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली आहे. या मुलांना वाचविण्यासाठी गेलेला एक तरूण कड्यावरून खाली पडला असून गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. 

  चारही मुलं लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय सावतानगरमधील आहेत. आर्यन गीते, नयन रोकडे, रोहन शेळके, आदित्य खैरनार अशी मुलांची नाव असून ते इयत्ता नववीत शिकणारे आहेत. नाशिकच्या सिडकोचे हे चौघे रहिवासी आहेत. 

चार मुलं लेणीच्या कड्यावर अडकल्याचं त्या भागात फिरत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर ते दोघे लेणीच्या दिशेने धावले. यावेळी एक तरुण खाली कोसळला असून तो जखमी झाला आहे. त्या विद्यार्थ्य्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, कड्यावर अडकलेल्या चार मुलांबरोबर दोन मुलीही होत्या. पण त्या लेणीवर न जाता आर्ध्या रस्त्यातून खाली परतल्या असल्याचं समजतं आहे.