शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९१ टक्के, यंदाही मुलींची भरारी कायम

By संदीप भालेराव | Updated: May 25, 2023 12:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला.

नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४६ टक्के इतकी आहे. 

नाशिक विभागातून यंदा १,५९,००२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये मुलांची संख्या ८९,१०५ इतकी तर मुलींची संख्या ६९,८९७ इतकी होती. उत्तीर्णतेमध्ये मुलींचे प्रमाण ९४.४६ टक्के इतके आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.४६ टक्के इतके आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकमधून मुलींची भरारी कायम आहे. 

 नाशिक विभागातून प्रथम श्रेणीत म्हणजेच ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४,४१६ इतकी आहे तर ६० टक्केच्यापुढे गुण मिळविणारे विद्यार्थी ५५,८१७ इतकी आहे. विभागातून एकुण १,४५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.६६ टक्के इतकी आहे.