शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

By admin | Updated: September 28, 2016 01:14 IST

जागतिक पर्यटन दिन : कृषी पर्यटन चर्चासत्रात सूर

नाशिक : महाराष्ट्रात ३२८ कृषी पर्यटन केंद्र असून, त्याद्वारे वार्षिक १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या असलेले महत्त्वच येथील निसर्गरम्य ठिकाणे व आल्हाददायक वातावरण यामुळे कृषी पर्यटनाला चांगला वाव आहे़ नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने प्रचार - प्रसार व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड रुरल टुरिझमचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी केले़ जागतिक पर्यटन दिनानिमित्त संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम (मामाचा मळा) येथे आयोजित कृषी पर्यटनातील संधी या विषयावर ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी पर्यटनामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच, पण त्याचबरोबर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, स्थानिकांना रोजगार निर्माण होतो़ त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व गावरान उत्पादनांना एक बाजारपेठ मिळते़ विशेष म्हणजे या कृषी पर्यटनासाठी खूप मोठ्या जमिनीची गरज असते असे नाही, तर पाच एकर शेती असणारे आपल्या शेतातील २० टक्के भाग हा कृषी पर्यटनासाठी वापरू शकतात़ विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या आठ खोल्यांची परवानगीचीही आवश्यकता नाही़ त्यातच शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी सहल अनिवार्य केली असून, या पर्यटनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत़ भारतात दरवर्षी साधारणत: एक कोटी पर्यटक येतात यातील बहुतांशी पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे साद घालणे सहज शक्य आहे़ असे तावरे म्हणाले़ यावेळी दिलीपसिंह बेनीवाल, तुकाराम बोराडे, मुरलीधर पाटील, उपस्थित होते़ प्रास्ताविक दिग्विजय मानकर यांनी केले़ आभार चंद्रशेखर कापसे यांनी मानले़ (प्रतिनिधी)