शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत घोळ

By admin | Updated: October 12, 2015 21:32 IST

कळवण : नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या

कळवण : अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्वासाला तडा देण्याचे काम कळवणच्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने होतंय की काय, अशी शंका आता निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या उमटल्या आहेत. पाच दिवस उमेदवारांचे वाया गेले पाचव्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. शेवटी ही गंभीर तक्रार निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेली. शेवटी आयोगाने आॅन-लाइन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द केली व पूर्वीसारखीच छापील अर्ज भरण्याची मुभा दिली.आता फेरमतदानाचा प्रसंग टाळा कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यांवर प्रशासकीय गोंधळ स्पष्ट झाला आहे. या गोंधळाला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार, यापेक्षा संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरील विश्वास उडतो की काय, याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेबाबत ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी तीव्र संताप दिसून आला. त्यामुळेच महाआॅनलाइनच्या कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे. अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्वापार पद्धतीने राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याने इच्छुक उमेदवारांना न्याय मिळाला. आॅनलाइन सेवेचा अनुभव नसलेल्या आदिवासीबांधव व सर्वसामान्य उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले. आता प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल लागायचे आहेत. आतापर्यंत सर्वच प्रक्रि या पुन्हा नव्याने राबवाव्या लागल्या आहेत. ही निवडणूक आहे की पोरखेळ, अशी संतापाची भावना नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त झाल्याने मतदान आणि मतमोजणी तरी पुन्हा घ्यावी लागणार नाही ना, याची खबरदारी नगरपंचायत प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)