शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 16:52 IST

पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक रुग्णालय आदी कार्यालयांत माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेण्यात आली.

या शपथेत स्वच्छ, सुंदर, सुजलाम‌्, सुफलाम‌् भारत घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, विविध प्रकारची वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू. हरित भारताचे स्वप्न पूर्ण करेन, धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करेन, घर, गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेन, पाण्याचा कमीतकमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वासमोर ठेवीन, जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टीकचा वापर करणार नाही, पृथ्वीच्या संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहीन, या मुद्द्यांचा अंतर्भाव होता. ही शपथ पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना, तसेच नागरिकांना देण्यात आली. यावेळी सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, सत्यभामा बनकर, अश्विनी खोडे, बापू कडाळे, अल्पेश पारख, सुरेश गायकवाड, छाया पाटील, नंदू गांगुर्डे, अंकुश वारडे, दीपक मोरे, बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत