शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नगरपालिका, नगरपंचायती हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सात नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली आहे. आता फक्त ग्रामीण भागावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, भगूर व त्र्यंबकेश्वर या नगरपालिका तसेच सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, निफाड, कळवण, दिंडोरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सात नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली आहे. आता फक्त ग्रामीण भागावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, भगूर व त्र्यंबकेश्वर या नगरपालिका तसेच सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, निफाड, कळवण, दिंडोरी या नगरपंचायतींमध्ये गेल्या वर्षापासूनच स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीसाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वच्छतागृह बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यासाठी सन-२०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. जनगणनेंतर्गत प्रत्येक कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती घेण्यात आली असता त्यात ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली होती व त्याच्या आधारे ज्या कुटुंबात शौचालय नाही अशांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली तसेच त्यांना प्रत्येकी सतरा हजार रुपये शौचालय बांधणीसाठी अनुदान देण्यात आले. प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी याकामी पुढाकार घेत शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. या संदर्भातील माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला देण्यात आली व त्यानुसार गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.