शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उंबराच्या पानांतून शोधले बहुपयोगी औषध

By admin | Updated: January 12, 2017 01:30 IST

थायलंड जागतिक परिषद : धामनगावच्या एसएमबीटीतील युवा शास्त्रज्ञांचे संशोधन

लक्ष्मण सोनवणे : बेलगाव कुऱ्हेउंबर म्हणजेच श्री दत्त दिगंबरांचे स्थान. हे झाड सर्वत्र आढळते आणि पूजलेदेखील जाते. परंतु त्याचे महत्त्व आणि त्यातील औषधी गुणधर्म अभ्यासून त्याचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या शास्त्रीय दृष्टिकोनातून इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ डी फॉर्मसीमधील वैज्ञानिकांनी या झाडाच्या पानांवरील फोड वाळवून, त्याची बारीक पावडर काही रसायनांद्वारे विलग करून मिळालेले शुद्ध स्वरूपातील एक्स्ट्रेक्ट अर्थात द्राव आपण वेदनाशामक, जखम भरण्याकरिता तसेच कॅन्सरवर प्रभावी औषध, सौंदर्यवर्धक तसेच आरोग्यवर्धक म्हणूनही वापरू शकतो, असा शोध लावला आहे. त्याचे बहुपयोगी गुण शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध करण्यात त्यांना यश आले आहे.  सदर संशोधन करताना, उंबराच्या पानावरील फोडात फिनॉल, टॅनिन, फ्लावोनॉइड्स आदि औषधी घटकांचे प्रमाण झाडाच्या इतर भागांपेक्षा जास्त आहे. या संशोधनासाठी संपूर्ण निधी एसएमबीटी ट्रस्ट करत आहे. डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत  आहेत.  आतापर्यंत डॉ. योगेश उशीर यांनी २ पुस्तके, ३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसारित केले आहेत. तसेच २०१४ मध्ये मलेशिया येथे झालेल्या जागतिक परिषदेतही सहभाग घेतला आहे.  वेदनेपासून मुक्तता मिळावी या जनकल्याणासाठी केलेले हे  संशोधन आणि समाजोपयुक्त ठरणारे औषध तयार करून आपली असामान्य बुद्धिमत्ता सिद्ध करणाऱ्या डॉ. उशीर, डॉ. सिंग आणि सहकाऱ्यांना सर्वतोपरी पाठिंबा देत येथील आमदार डॉ. सुधीर  तांबे ट्रस्ट मुख्य कार्यकारी  विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, संघाचे अध्यक्ष मिलिंद कुकडे यांनी अभिनंदन केले आणि थायलंड येथील जागतिक परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.