शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शिरवाडे वणीत महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:20 IST

शिरवाडे वणी : येथील परिसरात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज तोडणीची धडक मोहीम सुरू केली असून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्यासह द्राक्ष पिकांना कवडीमोल भाव

शिरवाडे वणी : येथील परिसरात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज तोडणीची धडक मोहीम सुरू केली असून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाला किमान मार्चअखेरपर्यंत वीजबिल भरण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत भाजीपाल्यासह द्राक्ष पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, अशा काळात महावितरणकडून अचानकपणे वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असल्यामुळे सध्याच्या स्थितीत कांदे, गहू व द्राक्षे यांना अखेरचे पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहे.

 

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक