शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

चिचोंडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:11 IST

जळगाव नेऊर : येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला मात्र यामध्ये तालुक्यातील सतरा गावांवर अन्याय झाला असून शहरातील पाऊस मोजमाप ...

जळगाव नेऊर : येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला मात्र यामध्ये तालुक्यातील सतरा गावांवर अन्याय झाला असून शहरातील पाऊस मोजमाप या सतरा गावांना लावून सरकारने दुष्काळ यादीतून चिचोंडीसह परिसरातील सतरा गावांना वगळले. याविरु द्ध चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवत सरकारचा जाहीर निषेध करत रस्त्यावर ठाण मांडत सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या. येवल्यावर पडणारा पाऊस फक्त येवला शहरातच पडतो गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर अनेकदा पाऊस पडत नसतांना दिसून येतो. त्यामुळे मंडळनिहाय जाहीर झालेला दुष्काळ खेड्यावर अन्याय करणारा असून आमच्या गावाचा दुष्काळ गावांच्या यादीत समावेश करावा या मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संतोष मढवई, साईनाथ मढवई, प्रमोद देवडे, बाबासाहेब शिंदे, सुरेश मढवई, दीपक पाटील, प्रमोद पाटील, दिलीप मढवई, बशीर शहा, राजेंद्र घोटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष शेरु भाई मोमीन यांनी यास पाठींबा दिला.

टॅग्स :Nashikनाशिक