शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील गड-किल्ले संरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:17 IST

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत या मागणीसाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन गड-किल्यांना ...

ठळक मुद्दे राज्यातील विविध किल्ल्यांचा चित्रीकरणासह वेगवगेळ्या माध्यमातून व्यावसायिक वापर सुरूमहाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दिवसेंदिवस दुरवस्था

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत या मागणीसाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन गड-किल्यांना संरक्षण देण्याची मागणीही आंदोलकांनी केली.महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत असून, हा ऐतिहासिक ठेवा असुरक्षित झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागांत असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करून त्यांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील विविध किल्ल्यांचा चित्रीकरणासह वेगवगेळ्या माध्यमातून व्यावसायिक वापर सुरू आहे. परंतु अशाप्रकारे व्यावसायिक वापर करणाºया अनेकांकडून गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपले जात नसल्याने संबंधित ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था होत आहे. ही दुरवस्था रोखण्यासाठी सरकाने या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करून राज्यातील गड-किल्ल्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.