शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:25 IST

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य । गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी

नांदूरवैद्य : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गावातील गल्लीबोळात सांडपाणी साचलेले दिसून येत असून, तुंबलेले नाले, गटारी व कचऱ्याचे ढीगही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. घाणीचे प्रमाण वाढल्यामुळे माश्या व डासांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने गावात वेळीच औषध फवारणी करून माश्या व डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यानंतर नांदूरवैद्य येथे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. प्रत्येक गल्लीत दररोज स्वच्छतेचा नारा दिला जात असला तरी ठिकठिकाणी बारीकसारीक कचºयाचे ढिग आढळून येत आहेत. अनेक गल्ल्यांमध्ये नालेसफाई नसल्यामुळे येथेही मच्छर, माश्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. मच्छरांच्या या प्रादुर्भावापासून मुक्तता करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कुटुंबाला कीटकनाशक पावडरच्या पाकिटांचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.गावातील नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहातो, वावरतो तो परिसर, घर, घरातील व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. फवारणीयंत्र अनेक दिवसांपासून नादुरु स्त असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून गावातील घाणीचे साम्राज्य असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात येईल, असे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गावातील गटारींची अवस्था अतिशय बिकट झाली असून, सदर तुटलेल्या गटारींची नव्याने दुरु स्ती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाजवळील प्रसाधनगृहाची नव्याने बांधणी करण्यात यावी. सदर प्रसाधनगृह अस्वच्छ असल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.- गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य

टॅग्स :Healthआरोग्य