शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मोहपाडा-हतगड रस्ता : जीप, दुचाकीची समोरासमोर धडक; पाच जखमी सुरगाण्याजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:25 IST

सुरगाणा : चिराई घाटाजवळ रस्त्यावर झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देफरशीच्या वळणावर जोरदार धडक वाहतूक पोलीस दुर्लक्ष

सुरगाणा : तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे चिराई घाटाजवळील मोहपाडा ते हतगड या जोड रस्त्यावर सकाळीच आठ वाजेच्या सुमारास झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले असून, ते बुबळी येथील रहिवासी आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडूरंग चौरे (रा. सुफले दिगर ता. कळवण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिंद्रा मॅक्स जीपचालक महेंद्र घुले (राहणार हट्टी) हा एम.एच.१२, बी.पी- ३००२ या जीपमध्ये कांदा लागवडीसाठी काही मजुरांना अभोणा भागात सकाळी घेऊन जात होता. याच रस्त्याने हतगडकडून हिरो होंडा क्रं एम.एच. १५, बी.बी.- १७४० या दुचाकीने सोनीराम मावंजी चौरे ( वय ३५. रा. सुफले दिगर ता. कळवण) व हिराजी मंगळू पवार (वय ५५ रा. मोहपाडा खिराड) हे दोघेही कामानिमित्ताने सुरगाण्याकडे येत होते. त्यांना फरशीच्या वळणावर जीपने जोरदारपणे धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. यास चालक जबाबदार आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मयत सोनीराम चौरे व हिराजी पवार हे सासरे-जावई होते. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. चालक महेंद्र घुले यास अटक केली असून, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गोतरणे, सहारे, दवंगे आदी तपास करीत आहेत. बोरगाव ते बर्डीपाडा हा दुपदरी रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या अपघात अठ्ठावीस ते तीस जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीस ते चाळीस जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या मयतामध्ये विशेषत: अठरा ते पंचवर्षीय तरु णाईचा समावेश आहे. या राज्य महामार्गावर पोलिसांच्या आशीर्वादाने, वरदहस्ताने जागोजागी टपरीवर दमण येथील देशी, विदेशी दारू मिळत आहे. त्यामुळे तरु णाई मद्यधुंद होऊन बेदरकारपणे दुचाकी वाहने चालवत आहेत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.