शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मोदींनी मालेगावातही स्वच्छतेसाठी यावे : ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:18 IST

चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेची खिल्ली उडवतानाच मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी येथील अली अकबर रुग्णालयासमोरील प्रांगणात आयोजित प्रचार सभेत बोलताना दिला.

ठळक मुद्दे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

मालेगाव : चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेची खिल्ली उडवतानाच मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी येथील अली अकबर रुग्णालयासमोरील प्रांगणात आयोजित प्रचार सभेत बोलताना दिला.औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना ओवेसी यांनी सांगितले, हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा अतुट भाग आहे. त्यामुळे तो संपविण्याचा विचार मनातुन काढुन टाका. मोदी सरकार आरसीईपी करारनामा करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. सरकार हा करारा करण्यात यशस्वी झाले तर देशाचे वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्याला विरोध करणारा ठरावही यावेळी मांडण्यात आला. कॉँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, कॉंग्रेस संपली असुन जगातील कुठलेही इंजेक्शन काँग्रेसला पूर्वावस्थेत आणु शकत नाही. मालेगाव शहरात स्वच्छते अभावी क्षय रोगाच्या रु ग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील विकासाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MalegaonमालेगांवAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी