शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाऊमच्या काळात मोबाईल करमुणकिेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:39 IST

सायखेडा : गेली तीवीस मार्च पासुन संपुर्ण देश कोरोना व्हायरस रोगामुळे लॉकडॉऊन आहे. आज तब्बल दोन महीने उलटले आहेत गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत सर्वच जन आप आपल्या घरात लॉकडॉऊन आहेत. मात्र या लॉकडॉनच्या काळात रोज दिवसभर घरात बसुन वेळ घालवायचा कसा आहे सर्वात मोठा आसनारा प्रश्न हा काही काळातच सुटलेला पाहण्यास मिळाला आहे कारण गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत आनेक जना कडे आॅनराईड मोबाईल आहेत.यामुळे लॉकडॉऊनच्या काळात सर्वानाच करमुनिकीचे साधन म्हणुन मोबाईल ठरत आसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे सकाळ पासुन ते रात्री झोपे पर्यत लहान थोर आसतात व्यस्त

सायखेडा : गेली तीवीस मार्च पासुन संपुर्ण देश कोरोना व्हायरस रोगामुळे लॉकडॉऊन आहे. आज तब्बल दोन महीने उलटले आहेत गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत सर्वच जन आप आपल्या घरात लॉकडॉऊन आहेत. मात्र या लॉकडॉनच्या काळात रोज दिवसभर घरात बसुन वेळ घालवायचा कसा आहे सर्वात मोठा आसनारा प्रश्न हा काही काळातच सुटलेला पाहण्यास मिळाला आहे कारण गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत आनेक जना कडे आॅनराईड मोबाईल आहेत.यामुळे लॉकडॉऊनच्या काळात सर्वानाच करमुनिकीचे साधन म्हणुन मोबाईल ठरत आसल्याचे दिसत आहे.कारण सकाळी झोपेतुन उठल्या पासुन ते रात्री झोपे पर्यत आनेक जन मोबाईल मध्ये डोके घालुन बसलेले आसतात. मोबाईल आतिवापर हा शिररासाठी घातक आसल्याचे तज्ञव्यक्तीचे मत आसले तरी लॉकडॉऊन मध्ये घरी दिवस भर वेळ कसा घालवायचा याकरता प्रत्येक जन व्हॉटसॉप, फेसबुक, टिकटॉक, शेरचॉट, टिवटर सह इतर आॅप्स मध्ये वेळ घालवत आसल्याचे चीत्र दिसत आहे.तरून वर्ग व्हॉटसॉप-फेसबुक सिक्र यलॉकडॉऊन आसल्याने कामाचे सर्व साधने बंद पडल्यामुळे घरी दिवस भर वेळ घालवण्या करता तरून वर्ग हा विहॉटसॉप व फेसबुक वर सिक्र य आसल्याचे दिसुन येते अनेक वेळा या सोशिमडीयाच्या माध्येमातुन हे तरून राजिकयाना सल्ले देण्याचे काम ही करत आहेत.लॉकडॉऊच्या काळात दिवस भर मोबाईल वर संपुर्ण वेळ घालवने हे शिररासाठी खुप मोठी धोक्याची घंटा आसुन मोबाईल जास्त वेळ वापरने टाळावे.- डॉ प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल.सध्या मोबाईलचा वापर वाढला आसुन नेटकरी मंडळी दिवसभर मोबाईल मध्ये वस्त आसत यामुळे शिरराला खुप मोठी विजा पोहचु शकते आशा काळात पुस्तके,कादबरी वाचुन वेळ घालवने गरजेचे आहे.- डॉ, चेतन काळे, वैद्यकिय आधिकारी, निफाड.

टॅग्स :onlineऑनलाइनMobileमोबाइल